लग्नानंतर नवीन जोडपं जेजुरीला का जातात? प्रथा, पद्धत जाणून घ्या

Manasvi Choudhary

प्रथा

हिंदू धर्मात लग्न झाल्यानंतर अनेक प्रथा पद्धती केल्या जातात.

|

जेजुरी

लग्नानंतर नवीन जोडपे जेजुरीला जाण्याची पद्धत आहे.

सत्यनारायण पूजा

लग्नानंतर नवीन जोडप्यांची सत्यनारायणाची पूजा घातली जाते.

देवदर्शन

यानंतर जोडपे देवदर्शनासाठी जेजुरीला जातात.

कुलदैवत

जेजुरी नवीन जोडपे कुलदैवतेच्या दर्शनाला जातात.

खंडराया

जेजुरीचा खंडराया हा अनेकांचा कुलदैवत आहे.

रूप

खंडेराया हे शिवाचं रूप असल्याचं मानलं जातं तर म्हाळसा देवी ही पार्वतीचं रूप आहे.

सुखी संसार

यामुळे शंकर आणि पार्वतीसारख सुखी संसार व्हावा यासाठी जोडपे जेजुरी दर्शनासाठी जातात.

NEXT: Karjat Name History: कर्जत शहाराला नाव कसं पडलं? जुना इतिहास

येथे क्लिक करा...