Vastu Tips: रात्रीच्या वेळी झाडांची पाने,फुले का तोडत नाहीत?

Bharat Jadhav

हिंदू धर्मात झाडांना महत्त्व

हिंदू धर्मात अनेक झाडे आणि वनस्पतींना पूजनीय आणि पवित्र मानले जाते. तर वास्तुशास्त्रातही अनेक झाडे आणि वनस्पतींना भाग्यवान मानले जाते.

स्पर्श करण्यास मनाई

हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात संध्याकाळनंतर झाडांना स्पर्श करणे किंवा त्यांची पाने तोडणे निषिद्ध आहे.

का असते मनाई

ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. जी आजही अनेक लोक पाळतात. या श्रद्धेमागे काही धार्मिक कारणे आहेत आणि वैज्ञानिक कारणे आहेत.

Vastu Tips | pexel

झाडे असतात सजीव

धार्मिक कारणानुसार, हिंदू धर्मात झाडे आणि वृक्षांना मानव आणि प्राण्यांप्रमाणेच सजीव मानले जाते.

Vastu Tips | veranda

आराम करतात वृक्ष

इतर सर्व सजीवांप्रमाणे झाडे आणि वृक्षदेखील सकाळी उठतात आणि संध्याकाळी विश्रांती घेत असतात.

Vastu Tips | cleveland .com

पाप लागतं

ज्याप्रमाणे झोपलेल्या माणसाला विनाकारण त्रास देतो किंवा त्यांना उठवतो ते पाप समजले जाते. त्याचप्रमाणे वृक्षांची पाने आणि झाडांची फुले तोडणं पाप मानलं गेलंय.

Vastu Tips | nayi manzil

पक्ष्यांची झोप मोड होते

झाडांवर पक्षी राहतात. रात्रीच्यावेळी तेही आराम करत असतात. रात्री पाने, फुले तोडली किंवा झाड हलवलं तर त्याची झोप मोड होत असते.

Vastu Tips | Wikipedia

वैज्ञानिक कारणं काय?

सायंकाळनंतर झाडांना स्पर्श करणे. झाडांची फुले आणि पाने तोडू नये, यामागेही वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही चुकीचे मानले जाते.

Vastu Tips | google

वृक्षांची क्रिया आहे घातक

झाडे दिवसा ऑक्सिजन सोडतात आणि कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. पण रात्रीच्या वेळी झाडे कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडतात.

Vastu Tips | prahar

हेही वाचा

येथे क्लिक करा

Benifits of Curryleaves | saam Tv