ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात कोणत्याही शुभ आणि मंगल कार्यासाठी जाताना दही साखर खायला दिली जाते.
शुभकार्या आघोदर दही साखर खाल्यास इच्छित काम पूर्ण होते असे मानले जाते.
पांढऱ्या गोष्टींचा संबंध चंद्राशी असतो, चंद्राला मनाचा कारक मानला जातो.
दही आणि साखर आपल्या आरोग्यासाठी फयदेशीर मानले जाते.
शुभकार्या आधी पांढऱ्या रंगंच्या गोष्टी खाल्यास मन एकाग्र होण्यास मदत होते.
त्यामुळे शुभकार्या आधी दही आणि साखर खाणं शुभ मानले जाते.
शुभकार्या आधी दही आणि साखर खाल्यामुळे कामात यश मिळण्याची शक्यता वाढते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.