ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपण आजपर्यंत अनेक धार्मिक स्थळांवर गेल्यावर अनेक व्यक्तींना त्यांच्या मानेवर टिळा लावलेले पाहिले आहे.
असे मानले जाते त्याचे अनेक वैज्ञानिक आणि धार्मिक महत्व ही आहे.
हिंदू परंपरेनुसार टिळा लावणे हे आपल्यासाठी शुभ मानले जाते.
कपाळाव्यतिरिक्त व्यक्तीच्या गळ्यावरही टिळा लावले जाते.
टिळा लावल्याशिवाय मंदिरात देवाची पूजा पूर्ण होत नाही.
मंगळ दोष टाळण्यासाठी गळ्यावर टिळा लावला जातो असे म्हणतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
गळ्यावर टिळा लावल्याने वाणीत गोडवा येतो असे म्हणतात.