शिव मंदिरात ३ वेळा टाळी का वाजवली जाते?

Surabhi Jayashree Jagdish

देवाची पूजा

घरात किंवा मंदिरात देवाची पूजा करताना टाळ्या वाजवल्या जातात.

नाद

कारण यामुळे एक विशेष प्रकारचा नाद निर्माण होतो.

कंपन

टाळ्या वाजवल्याने वातावरणात कंपन निर्माण होते.

नकारात्मक शक्ती

यामुळे नकारात्मक शक्ती आणि आसुरी ऊर्जा दूर होते.

तीन वेळा टाळ्या वाजवणं

शिवमंदिरात तीन वेळा टाळ्या वाजवणे ही एक महत्त्वाची धार्मिक आणि आध्यात्मिक प्रथा आहे.

परंपरा

टाळ्या वाजवण्याची परंपरा ही ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या आह्वानाशी जोडलेली आहे.

त्रिदेवांना नमन

टाळ्या वाजवणं हे त्रिदेवांना नमन करण्याचे प्रतीक मानले जाते.

काय होतं?

तीन वेळा टाळ्या वाजवल्याने शिवाच्या त्रिगुणात्मक स्वरूपातील सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांची उपासना होते, अशी मान्यता आहे.

भारतातील 'या' जागा आहे भयानक; येतात विचित्र आवाज

scary strange sounds | saam tv
येथे क्लिक करा