Saam Tv
तुकाराम बीज हे संत तुकारामांच्या वैकुंठ गमनाचा दिवस मानला जातो.
यंदा तुकाराम महाराज्यांचे बीज १६ मार्च रोजी महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे.
संत तुकाराम महाराज हे १६०८ ते १६५० या सतराव्या शतकातील संत आणि थोर कवी होते.
१६५० मध्ये फाल्गुन कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी संतांनी आपले शरीर सोडले असे म्हटले जाते.
तुकाराम बीज फाल्गुन वद्य द्वितीयेला सदेह वैकुंठ गमन झाले म्हणून हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.
संत तुकाराम महाराज देहू या गावी जन्मले. होळीच्या दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज हा दिवस येतो.
संत तुकारामांना देहू गावातील मंबाजी नामक बुवाने खूप त्रास द्यायचा.
संत तुकारामांचे शिष्य बहिणाबाई, कान्होपात्रा आणि संताजी जगनाडे होते.
तुकाराम बोल्होबा आंबिले(मोरे) हे संत तुकारामांचे संपुर्ण नाव आहे.