Spacecraft Landing: अंतराळयान जमिनीऐवजी पाण्यावर का उतरवले जाते?

Dhanshri Shintre

अ‍ॅक्सिओम-४

अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेतील 'ग्रेस ड्रॅगन' यानाचे यशस्वी 'स्प्लॅशडाऊन' झाले.

भारतीय अंतराळवीर

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चौघेजण सुखरूप पृथ्वीवर परतले.

पाण्यात उतरवले

अंतराळातून यान आल्यावर पॅराशूटच्या साहाय्याने ते पाण्यात उतरवले जाते.

काय म्हणतात?

या प्रक्रियेला 'स्प्लॅशडाऊन' म्हणतात. जेव्हा यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते, तेव्हा त्याचा वेग ताशी हजारो किलोमीटर असतो.

नुकसान

यामुळे अंतराळयानाचे नुकसान होऊ शकते. अशावेळी अंतराळयानाला विशेष उष्णता कवचाने संरक्षण दिले जाते.

पॅराशूट

अंतराळयान वातावरणात प्रवेश केल्यावर त्याचा वेग कमी करण्यासाठी पॅराशूट वापरला जातो.

जमिनीपेक्षा कमी धक्का

अंतराळयान पाण्यात उतरवले जाते; कारण पाणी नैसर्गिक उशीचे काम करते आणि जेव्हा यान पाण्यात उतरते, तेव्हा त्याला जमिनीपेक्षा कमी धक्का बसतो.

सर्वात मोठा फायदा

पाण्यावर अंतराळयान उतरवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, त्याचा पृष्ठभाग सामान्य आणि सुरक्षित असतो. डोंगर, उतार किंवा जमिनीवरील रुक्षतेमुळे अपघात होऊ शकतात.

NEXT: दोन राष्ट्रपती असलेला एकमेव देश कोणता? ९९% लोकांना माहित नसेल

येथे क्लिक करा