Tanvi Pol
आपल्यापैंकी अनेकांच्या घरी तुम्ही पाहिलं असेल आई किंवा आजी घरातील लहान मुलांची नजर काढत असतात.
नजर काढताना बऱ्याचदा त्या व्यक्तीच्या भोवतीने भाकरीचा तुकडा ओवाळून टाकतात, मात्र हे का करतात ते तुम्हाला माहिती आहे का?
भाकरीचा तुकडा किंवा कोरडं अन्न शरीराभोवती फिरवतात.
यामध्ये त्या व्यक्तीवरील वाईट ऊर्जा आकर्षित होते, असं मानलं जातं.
हे अन्न नंतर ओवळून टाकलं जातं म्हणजेच दूर फेकलं जातं.
यामागचं कारण म्हणजे नकारात्मक ऊर्जा शरीरापासून दूर करणं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.