Monsoon: पावसाच्या सरींनंतर उकाडा का वाढतो? जाणून घ्या हवामानातील बदलामागचं विज्ञान

Dhanshri Shintre

अवकाळी पाऊस

राज्यात सध्या अनेक ठिकाणी अनपेक्षित आणि जोरदार पावसाने हजेरी लावली असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सुरुवातीला थोडा गारवा

अवकाळी पावसाने सुरुवातीला थोडा गारवा दिला, पण नंतर हवामानात उष्णता वाढून उकाड्याची तीव्रता जाणवू लागली.

आर्द्रता वाढते

पावसानंतर जमिनीतलं बाष्प हवेत मिसळतं, त्यामुळे आर्द्रता वाढते आणि उकड्याची तीव्रता अधिक जाणवते.

वातावरणात उकडं

पावसाचं पाणी बाष्परूप होऊन हवेत आर्द्रता वाढवते, त्यामुळे वातावरणात उकडं आणि घाम येणारी गरमी वाढते.

पावसानंतर सूर्य तापतो

पावसानंतर सूर्य तापल्याने जमिनीतील ओलावा वाफ बनतो, ज्यामुळे हवेत उष्णता आणि उकाडा अधिक जाणवतो.

वारे मंद होतात

पावसानंतर वारे मंद झाल्यास गरम हवा साचते, ज्यामुळे वातावरणात उष्णता टिकून राहते आणि उकाडा वाढतो.

उकाड्याचे आणि दमट

ओल्या जमिनीवर सूर्यप्रकाश पडल्यावर वाफ तयार होते, ज्यामुळे हवामान अधिक उकाड्याचे आणि दमट होते.

उष्णता कायम राहते

शहरातील गर्दी, वाहने आणि प्रदूषणमुळे पावस्यानंतरही उष्णता कायम राहते आणि हवामान दमट बनते.

NEXT: निसर्गप्रेमींसाठी खास! मुंबईच्या शहरातून निसर्गाच्या सान्निध्यात, फक्त २ तासांच्या अंतरावर पावसाळी ट्रेक्स

येथे क्लिक करा