Tanvi Pol
वाढदिवसाचा दिवस प्रत्येकासाठी अत्यंत खास असतो.
तुम्ही पाहिलं असेल वाढदिवसादिवशी ओवाळताना डोक्यावर रुमाल किंवा पांढरी टोपी घालतात.
चला तर जाणून घेऊयात त्या पाठील खरे कारण काय?
पांढरी टोपी ही शांती आणि सात्विकतेचे प्रतीक आहे.
ही परंपरा आदर आणि सन्मान दाखवण्यासाठी पाळली जाते.
टोपी घातल्याने वाईट शक्तींपासून संरक्षण मिळतं, असंही मानलं जातं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.