ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दहावी आणि बारावीच्या परिक्षेनंतर विद्यांर्थ्यांकडे त्यांच्या आवडीचे करियर निवडण्यासाठी अनेक पर्याय असतात.
पण काही वेळा विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडतो तो म्हणजे येग्य परयाय कसा निवडायचा.
वेगवेगळ्या क्षेत्रांतील आश्वासक संधींची माहिती विद्यार्थ्यांना असेलच असे नसते.
करिअर निवडीबाबतचा गोंधळ टाळण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज लागते.
चुकीचे करिअर निवडून आयुष्यात वैफल्य, नैराश्य टाळण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते.
योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत आणि त्या कामाचा आनंद मिळतो.
योग्य व्यक्ती, योग्य क्षेत्रात असेल तर तुम्हाला आयुष्यात खूप प्रगती होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.