Manasvi Choudhary
श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आहे.
श्रावणात महादेव शंकराची पूजा केला जाते.
महादेव शंकराला बेलाची पाने अर्पण केली जातात.
बेलाची पाने शिवाला प्रिय आहे.
पौराणिक कथेनुसार, समुद्र मंथनावेळी पृथ्वीवर विष उत्पन्न झाले.
यावेळी पृथ्वीवर मोठे संकट आले होते दरम्यान शंकराचा कंठ निळा पडला यामुळेच शंकराला निळकंठ असे म्हणतात.
विषाच्या प्रभावामुळे शंकराचे डोके गरम झाले होते शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली.
दरम्यान शंकराची अवस्था पाहून अन्य देव त्यांच्या मदतीला सरसावले त्यांच्या डोक्यावर बेलाची पाने ठेवून शंकराचा पाण्याचा अभिषेक केला यामुळे शंकराला बेलाची पाने प्रिय आहेत.