Shruti Kadam
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी भाषा म्हणजे मराठी
महाराष्ट्रामध्ये २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषांचे सार्थ अभिमान आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.
मराठीतील थोर कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ ‘कुसुमाग्रज’ यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.
कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने दिनांक 21 जानेवारी 2013 रोजी घेतला.
२०१४ मध्ये पहिल्यांदा २७ फेब्रुवारी रोजी “मराठी भाषा गौरव दिन” साजरा करण्यात आला होता.
कुसुमाग्रजांचे नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून मराठी साहित्यात योगदान आहे.