Dhanshri Shintre
छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण नाव छत्रपती शिवाजी राजे भोसले होते. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला होता.
शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात लढून स्वराज्य स्थापन केले आणि मराठा साम्राज्याचा पाया रचला.
शिवाजी महाराजांनी विश्वासू सहकाऱ्यांसह अनेक किल्ले जिंकून आपले साम्राज्य मजबुत केले.
स्वराज्य स्थापनेच्या प्रवासात शिवाजी महाराजांना विश्वासू सवंगडी आणि सहकाऱ्यांची मोठी मदत मिळाली.
शिवाजी महाराजांच्या सैन्यातील शूर योद्धा, ज्यांनी कोंढाणा किल्ला जिंकला, पण लढाईत वीरगती मिळवली.
हे शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार होते, ज्यांनी पावनखिंडीच्या लढाईत प्राणोत्सर्ग केला.
हे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते, जे नेहमी त्यांच्यासोबत सावलीसारखे नेहमीच राहत.
हे शिवाजी महाराजांचे सेनापती होते, ज्यांनी अनेक युद्धांत विजय मिळवून स्वराज्य बळकट केले.
शिवाजी महाराजांचे मुख्य सेनापती होते, ज्यांनी विविध युद्धांत यशस्वी होऊन स्वराज्याचा विस्तार केला
शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते, ज्यांनी अनेक मोहिमांमध्ये नेतृत्व करून स्वराज्याच्या वाढीस मोठे योगदान दिले.