Manasvi Choudhary
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठं पाऊल उचललं आहे.
भारत- पाकिस्तान युध्द होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानमधील एअर स्ट्राईक केला आहे.
पाकिस्तानातील ९ दहशतवाद्याचे तळ भारताच्या ऑपरेशन सिंदूरद्वारे एअर स्ट्राईकद्वारे नष्ट करण्यात आले आहे.
या हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहरचे संपूर्ण कुटुंब मारले गेले आहे.
या हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहरचे संपूर्ण कुटुंब मारले गेले आहे.
मसूर अझहर हा जैश- ए - मोहम्मदचा संस्थापक आणि मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे.
मसूद हा भारतासाठी सर्वाद धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक आहे.
अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा कट मसूद अझहर हा पाकिस्तानामधून रचतो.