Shree Prati Balaji Temple: पुण्यातील प्रति बालाजी मंदिर कोणी बांधले? ९९% लोकांना माहित नसेल

Dhanshri Shintre

कोणतं गाव

पुणे जिल्ह्यात पुण्यापासून ४० किमी अंतरावर पुरंदर किल्लयाच्या परिसरात केतकावळे छोटंस गाव आहे.

प्रति तिरुपती बालाजी मंदिर

या छोट्यासा गावामध्ये प्रति तिरुपती बालाजी मंदिर आहे.

कोणी बांधले?

व्यंकटेश्वरा हॅचरीज ट्रस्ट या समुहाचे संस्थापक डॉ. बी. व्ही. राव यांची बालाजीवर अफाट श्रद्धा होती.

कुलदैवत

त्यांचे हे कुलदैवत त्यांना चेन्नईला तिरुपतीला जाणं शक्य होत नव्हतं खूप खर्च व्हायचा. कारण गरीब लोक तिथे जाऊन पोहचू शकत नाही.

केतकावळे गावी

बालाजीचं मंदिर केतकावळे गावी उभं करायचं अशी त्यांची इच्छा होती.

इच्छा

त्यांच्या हयातीत ही इच्छा पूर्ण झाली नाही, नंतर त्यांच्या मुलांनी त्यांची ही इच्छा पूर्ण केली.

किती एकर आहे?

ह्या मंदिराचा परिसर २३०० एकराचा आहे.

व्यंकटेश्वरा हॅचरीज ट्रस्ट

याच गावात व्यंकटेश्वरा हॅचरीज या उद्योगसमूहाच्या ट्रस्टने प्रति तिरुपती बालाजी मंदिर बांधलं आहे.

NEXT: तुमच्या आरोग्यासाठी एसीचे योग्य तापमान किती असावे? जाणून घ्या

येथे क्लिक करा