GK: गेटवे ऑफ इंडिया कोणी आणि का बांधलं? जाणून घ्या 'या' भव्य स्मारकामागील रंजक इतिहास

Dhanshri Shintre

प्रसिद्ध पर्यटन स्थळ

गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईचं एक ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर ओळखलं जाणारं प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, जे पर्यटकांना कायम आकर्षित करतं.

Gateway Of India | Yandex

बांधकाम कधी सुरु झाले?

१९११ मध्ये गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम सुरू झाले होते आणि तब्बल १३ वर्षांनंतर १९२४ मध्ये हे भव्य स्मारक पूर्णत्वास आले.

Gateway Of India | google

उंची किती?

गेटवे ऑफ इंडिया हे २६ मीटर (८५ फूट) उंच असून, त्याची भव्य रचना मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर उठून दिसणारी एक प्रमुख ओळख आहे.

Gateway Of India | google

कोणी बांधले?

गेटवे ऑफ इंडिया कोणी बांधले हे तुम्हाला माहिती आहे का?

Gateway Of India | Yandex

कोणाच्या स्मरणार्थ बांधले?

ब्रिटिश सम्राट जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या भारतातील पहिल्या भेटीच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम करण्यात आले होते, हे स्मरण म्हणून उभारले गेले.

Gateway Of India | Yandex

इतिहास काय?

आता उत्सुकता अशी की, हे भव्य आणि प्रसिद्ध स्मारक गेटवे ऑफ इंडिया नेमकं कोणी बांधलं आणि त्यामागचा इतिहास काय आहे?

Gateway Of India | Yandex

स्मारकाची रचना

गेटवे ऑफ इंडिया या भव्य स्मारकाची रचना प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी केली होती, ज्यांनी त्याला ऐतिहासिक आणि कलात्मक रूप दिलं.

Gateway Of India | Yandex

पायाभरणी कोणी केली?

मार्च १९११ मध्ये, मुंबईचे त्या काळचे गव्हर्नर सर जॉर्ज सिडेनहॅम क्लार्क यांनी गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामाची पायाभरणी केली होती.

Gateway Of India | Yandex

NEXT: महाराष्ट्रातील हे छोटंसं गाव बनलं देशातलं सर्वात श्रीमंत, गावाचं नाव ऐकून थक्क व्हाल!

येथे क्लिक करा