Ankush Dhavre
भारताची राजधानी कोणती हे सर्वांनाच माहीत आहे.
दिल्ली ही भारताची राजधानी आहे.
मग महाराष्ट्राची राजधानी कोणती?
हे खूप कमी लोकांना माहीत आहे.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.
यासह मुंबईला महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असेही म्हटले जाते.
तसेच मुंबई हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर देखील आहे.
मुंबईत मराठी, हिंदी, इंग्रजी, आणि इतर अनेक भाषांचे लोक आहेत.