Sakshi Sunil Jadhav
भारताच्या मिठाईत काजू कतली, पेढे, बर्फी असे अशा अनेक मिठाया येतात.
तुम्हाला माहितीये का? भारतीय भारताची मिठाई भारतातली मुळात नाहीच.
पुढे आम्ही तुम्हाला काहीच सेंकदात संपूर्ण माहिती सांगणार आहोत.
भारताची राष्ट्रीय मिठाई म्हणजे गोड जिलेबी आहे.
जिलेबी ही भारतीय मिठाई नाही हे फार कमी जणांना माहितीये.
मुळात जिलेबी ही परदेशातून आलेली मिठाई आहे.
जिलेबी ही मिठाई ईराण या देशातून आलेली आहे. मधल्या काळात भारतात ही मिठाई भारतात प्रसिद्ध झाली.
तांत्रिकदृष्ट्या जिलेबी ही भारताची अधिकृत राष्ट्रीय मिठाई नाही, पण ती लोकांच्या मनात 'राष्ट्रीय गोड पदार्थ' म्हणून नक्कीच आपली जागा बनवते.