Manasvi Choudhary
संध्याकाळी हलकी आणि पचायला सोपी फळे खा.
फळे शरीराला ऊर्जा आणि ताजेतवाने राहण्यासाठी फायदेशीर आहेत.
संध्याकाळी जास्त रसाळ आणि गोड फळे खाणे शक्यतो टाळावे.
झोपण्याच्या २ ते ३ तास आधी फळे खाणे फायद्याचे आहे.
सफरचंद, पपई आणि पेरू ही फळे तुम्ही संध्याकाळी खाल्ल्याने पचायला सोपी आहेत.
एकाच वेळी अनेक प्रकारची फळे खाऊ नका यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.