Manasvi Choudhary
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे. याचा सर्वात मोठा परिणाम कच्चा तेलावर झाला आहे.
तुम्हाला माहितीये का? आपण कच्चे तेल आखाती देशांकडून आयात करतो. मात्र युद्धाच्या संकटामुळे तेल आयातीवर परिणाम झाला आहे.
भारत थेट पेट्रोल-डिझेल आयात करत नाही तर आखाती देशांकडून कच्चे तेल आयात करतो.
भारतात तेलाची आयात आखाती देशांकडून केली जाते. इराण, सौदी अरेबिया, इराक आणि निजेरिया या देशातून तेलाची आयात होते.
आखाती देशांतून भारतात तेल समुद्रमार्गे जहाजातून आणले जाते. कच्चा तेलावर प्रक्रिया करून पेट्रोल- डिझेल वेगळे तयार होते.
भारतात इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या दोन सरकारी कंपन्या आहेत जे पेट्रोल- डिझेल बनवतात.
भारतात जामनगर, कोची, मुंबई, विशाखापट्टणम आणि दिगबोई येथे मोठ्या रिफायनरीज आहे.