Mobile Charging: फोन चार्जला Battery किती % वर आल्यावर लावावा? समजून घ्या…

Dhanshri Shintre

बॅटरीवर अतिरिक्त ताण

लोक फोनची चार्जिंग कमी होईपर्यंत थांबून, त्यानंतरच फोन चार्ज करतात, ज्यामुळे बॅटरीवर अतिरिक्त ताण येतो.

बॅटरीचा कार्यकाळ

फोन जुना झाल्यावर बॅटरीचा कार्यकाळ कमी होतो, ज्यामुळे फोनचे आयुष्य आणि कार्यक्षमता प्रभावित होऊ शकते.

चार्जिंग पातळी

फोन्सची योग्य चार्जिंग पातळी किती असावी, हे अनेकांना माहीत नाही, ज्यामुळे बॅटरीची दीर्घकालिक कार्यक्षमता प्रभावित होते.

कधी चार्जला लावावे?

बॅटरीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, फोन २०% शिल्लक असताना चार्जला लावायला हवे, जे दीर्घकाळ टिकते.

बॅटरीचे आयुष्य

फोन पूर्णपणे चार्ज न करता, ८०–९०% पर्यंत चार्ज करण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढते.

बॅटरीसाठी हानिकारक

फोन ०% पर्यंत खाली जातो आणि बंद होतो, तर ते बॅटरीसाठी हानिकारक ठरू शकते, त्यामुळे टाळावे.

बॅटरी जास्त गरम होते

०% पासून फोन चार्ज केल्यावर बॅटरी जास्त गरम होऊ शकते, ज्यामुळे तिच्या आयुष्यात कमी होऊ शकतो.

मोठा धोका

बॅटरी जास्त चार्ज केली तरी मोठा धोका निर्माण होत नाही, पण आयुष्य कमी होऊ शकते.

सर्वोत्तम

बॅटरीचा आयुष्य वाढवायचा असेल, तर लोकल चार्जर न वापरता, ब्रँडेड चार्जरच वापरणं सर्वोत्तम ठरते.

NEXT:  रात्री घरात घुबड येणे शुभ की अशुभ?

येथे क्लिक करा