Manasvi Choudhary
पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
पाणी पिण्याची योग्य वेळ असते.
काही गोष्टीचे सेवन केल्यानंतर पाणी पिऊ नये
टरबूज, काकडी, खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये.
गरम दूध, चहा, कॉफी प्यायल्ल्यानंतर पाणी पिऊ नये ज्यामुळे दात, हिरड्या या समस्या उद्भवतात.
उन्हातून बाहेर आल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये.
व्यायाम केल्यानंतर पाणी पिणे कधीही टाळावे.
आंघोळीनंतर कधीही पाणी पिऊ नये.
अन्न खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. यामुळे पचनक्रिया मंदावते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.