Surabhi Jayashree Jagdish
यंदाच्या वर्षी २१ सप्टेंबर २०२५ रोजी सूर्यग्रहण होणार आहे.
हे सूर्यग्रहण वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे.
हे सूर्यग्रहण आंशिक सूर्यग्रहण असेल जे भारतात दिसणार नाही.
हे ग्रहण २१ सप्टेंबर रोजी रात्री १०:५९ वाजता सुरू होईल आणि २२ सप्टेंबर रोजी पहाटे ०३:२३ वाजता संपेल.
सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.
सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नका कारण ते डोळ्यांसाठी तसेच आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
या सूर्य ग्रहणाच्या काळात खाणं देखील टाळावं.
ग्रहण संपल्यानंतर लगेचच आंघोळ करावी.