Weight Loss साठी कोणत्या वेळी चालणं योग्य असतं?

Surabhi Jayashree Jagdish

वजन

शरीराचं वजन कमी करण्यासाठी सकाळी चालणं चांगलं की संध्याकाळी हे लोकांना समजत नाही.

कॅलरीज बर्न

कोणत्याही वेळी चालल्याने जास्त कॅलरीज बर्न होतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चयापचय वाढवणं

वजन कमी करण्यासाठी चयापचय वाढवणे खूप महत्वाचे आहे.

प्रक्रिया

जर चयापचय प्रक्रिया मंद असेल तर वजन कमी करण्यात अडचण येईल.

आयुर्वेद

आयुर्वेदानुसार, सकाळी चालल्याने चयापचय सर्वात जास्त वाढतो.

मॉर्निंग वॉक

मॉर्निंग वॉकमुळे शरीरात जास्त कॅलरीज बर्न होतात.

संध्याकाळी चालणं

तर संध्याकाळी चालणे तणाव कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला एकूण किती खर्च आला होता?

येथे क्लिक करा