Surabhi Jayashree Jagdish
भगवान राम युद्धामध्ये पहिल्याच बाणामध्ये रावणाला मारू शकत होते. मात्र परंतु रावणाला मारण्यासाठी श्री राम यांना ३२ बाण सोडावे लागले.
यामागेही एक कारण होते. जाणून घेऊया श्रीरामाने रावणाला ३२ बाण का मारले?
रावणाला मारणाऱ्या शेवटच्या बाणाचे नाव काय होते? तसेच, हा बाण कोणी बनवला हे देखील जाणून घेऊया.
रावणात ३२ गुण होते, त्यापैकी ४ दोष होते. यामुळे, ज्ञान असूनही, तो अर्धमाच्या मार्गावर चालू लागला.
रावणावर मृत्युबाण सोडण्यापूर्वी, रामाने इतर बाण सोडले आणि त्याच्यातील सर्व गुण नष्ट केले.
मग जेव्हा फक्त पाप उरलं तेव्हा मृत्यू बाणाने श्रीरामाने त्याचा वध केला.
रावणात वाईट गुणांपेक्षा चांगले गुण जास्त होते. रावणाला मारण्यासाठी त्याचे चांगले गुण नष्ट होणे आणि फक्त वाईट गुण उरणे आवश्यक होते.
यासाठीच रामजींनी रावणावर ३२ बाण सोडले आणि यमराजांनी काढलेल्या शेवटच्या बाणाला 'मृत्यूचा बाण' असं नाव देण्यात आले.