Dhanshri Shintre
माणसाच्या जीवनातील सर्वात मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा असून, त्यांशिवाय जीवन शक्य नाही.
आदीमानवाने उपजीविकेसाठी अन्नाची गरज भागवण्यासाठी शेतीचा शोध लावला आणि त्यामुळे शेतीला सुरुवात झाली.
सुरुवातीला मानवजातीने शिकारी आणि मासेमारीवर अवलंबून राहत शेतीकडे वळले आणि काही निवडक धान्यांची लागवड सुरू केली.
शेतीचा शोध लागल्यानंतर मानवाने सर्वप्रथम कोणते पीक घेतले होते, हे तुम्हाला माहीत आहे का?
इराक, सिरिया आणि तुर्कस्तान या प्रदेशांत सुरुवातीला घेतलेली पिके म्हणजे जवस आणि गहू होती, असे मानले जाते.
शास्त्रज्ञ आणि इतिहासकारांच्या मते, जगात सर्वात आधी लागवड केली गेलेली धान्ये म्हणजे गहू आणि जवस असल्याचे मानले जाते.
गहू आणि जवसनंतर मानवाने अन्नासाठी उपयुक्त अशी नवीन धान्ये म्हणून बाजरी आणि तांदळाचा शोध लावला.