Car Tire Pressure: पावसाळ्यात गाडीच्या टायरचा योग्य दाब किती असावा? गाडी चालवताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी

Dhanshri Shintre

पावसाळा

पावसाळ्यात वाहन सावधपणे चालवणे आवश्यक आहे, कारण ओलसर रस्त्यांवर घसरण्याचा धोका वाढतो, त्यामुळे काळजी घ्या.

टायर्सचा योग्य दाब

पावसाळ्यात गाडीच्या टायर्सचा योग्य दाब ठेवा, कारण यामुळे रस्त्यावर सुरक्षितपणे आणि घसरण टाळता येते.

प्रेशर किती असला पाहिजे

कारच्या टायरसाठी ३२ ते ३५ पीएसआय प्रेशर योग्य मानला जातो, ज्यामुळे गाडी सुरक्षितपणे चालते.

२-३ PSI

पावसाळ्यात टायरचा दाब २-३ पीएसआय कमी करून चालवल्यास रस्त्यावर जास्त पकड मिळते आणि सुरक्षितता वाढते.

रस्त्याशी पकड

टायरचा दाब कमी केल्यामुळे रस्त्याशी टायरची चांगली पकड होते, ज्यामुळे गाडी घसरण्यापासून सुरक्षित राहतं.

नियमित तपासा

टायरचा दाब खूप कमी होऊ नये याची काळजी घ्या; तो नियमित तपासून योग्य प्रमाणात ठेवणे आवश्यक आहे.

तापमानामुळे बदलतो

टायरचा दाब बाह्य तापमानामुळे बदलतो, उष्णतेमुळे हवा पसरते आणि त्यामुळे टायरमधील दाब वाढू शकतो.

दबावावर लक्ष ठेवा

थंड हवामानात हवा आकुंचित होते, त्यामुळे टायरचा दाब कमी होतो, म्हणून त्यावर नियमित लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

NEXT:  'या' कार मॉडेल्स डोंगराळ रस्त्यांवरही देतात जबरदस्त परफॉर्मन्स, किंमत स्पोर्ट्स बाईकपेक्षा कमी

येथे क्लिक करा