दीर्घकाळ लघवी रोखून धरल्यास काय समस्या येऊ शकतात?

Surabhi Jayashree Jagdish

पाणी आणि टॉक्सिन्स

आपल्या शरीर पाणी आणि टॉक्सिन्स हे लघवीद्वारे बाहेर टाकले जातात.

बाहेर टाकण्याचं कार्य

जेव्हा आपण जास्त पाणी पितो, तेव्हा किडनी त्याला स्वच्छ करून शरीरातील घाण बाहेर टाकते.

लघवी रोखून धरणं

अनेक लोक कामात व्यस्त असल्यामुळे लघवी थांबवून ठेवतात, जे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.

बॅक्टेरिया

जेव्हा लघवी बाहेर पडत नाही, तेव्हा त्यात असलेले बॅक्टेरिया शरीरातच राहतात.

यूरिन इन्फेक्शन

लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्यास यूरिन इन्फेक्शन म्हणजेच UTI होण्याचा धोका वाढतो.

किडनी स्टोन

लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने किडनीमध्ये मिनरल्स साचू लागतात आणि हे साचून पुढे किडनी स्टोन तयार होऊ शकतात.

हानी पोहोचण्याचा धोका

लांब काळ लघवी रोखून ठेवण्याच्या सवयीमुळे किडनीला हानी पोहोचू शकते.

किडनीचे स्नायू

लघवी दीर्घकाळ रोखल्याने किडनीचे स्नायू कमकुवत होतात. यामुळे लघवीवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं.

Chanakya Niti: पत्नी असूनही पुरुष इतर मुलींच्या प्रेमात का पडतात? चाणक्यांनी सांगितली कारणं

येथे क्लिक करा