वारी म्हणजे काय? महाराष्ट्रात वारी कधीपासून सुरू झाली?| Pandharpur Wari 2026

Manasvi Choudhary

वारी

वारी ही महाराष्ट्रातील ७०० ते ८०० वर्षापूर्वीची जुनी आणि सांस्कृतिक परंपरा आहे.

Pandharpur Wari

वारकरी

वारीमध्ये लाखो भक्त, भाविक पंढरपूरकडे चालत जातात ज्यांना वारकरी असे म्हणतात.

Pandharpur Wari

महत्वाची वारी

महाराष्ट्रात आषाढ शुद्ध एकादशीला आणि कार्तिकेला वारी काढली जाते. आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये होणारी वारी ही सर्वात मोठी आणि मुख्य वारी मानली जाते.

Pandharpur Wari

नामघोष

वारीमध्ये चालताना भक्त- भाविक 'ज्ञानबा-तुकाराम' आणि 'जय हरी विठ्ठल' असा नामघोष अखंड सुरू ठेवतात.

Pandharpur Wari

सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचा वारसा

वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचा वारसा जपते.

Pandharpur Wari

भाविकांची श्रद्धा

आषाढी एकादशीला महाराष्ट्रातून अनेक भावीक विठ्ठल- रूक्मिणीच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरला जातात त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे.

Pandharpur Wari | Saam Tv

कधी आहे आषाढी एकादशी

यंदा आषाढी एकादशी हिंदू दिनदर्शिकेनुसार, २५ जुलै २०२६ रोजी साजरी केली जाणार आहे.

Pandharpur Wari

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT; पावसाळ्यात मिळणारी तेरडा रानभाजी खाल्ली आहे का? जाणून घ्या फायदे आणि सोपी रेसिपी

येथे क्लिक करा...