Surabhi Jayashree Jagdish
सनातन परंपरेमध्ये ब्रह्म मुहूर्ताला खूप महत्त्व देण्यात आलं आहे.
ब्रह्म मुहूर्तामध्ये पूजा केल्याने जीवनात सकारात्मकता राहते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.
ब्रह्म मुहूर्ताला अक्षय मुहूर्त असेही म्हणतात. या मुहूर्तामध्ये केलेलं कोणतंही कार्य निश्चितच सफल होतं.
ब्रह्म मुहूर्ताची वेळ पहाटे 4 ते 5:30 पर्यंत आहे. हा काळ शुभ मानला जातो.
ब्रह्म मुहूर्तामध्ये कोणतं काम केलं केल्याने आर्थिक लाभ होतो ते जाणून घेऊया.
ब्रह्म मुहूर्तावर जागरण केल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते. घरची गरिबी दूर होऊन तुमच्याकडे भरपूर पैसे येतात.
पिवळ्या रंगाचा का असतो बुलडोझर? खरं कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण