ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लग्न करण्यासाठी वय अत्यंत महत्वाचे आहे.
अशातच लग्नासाठी मुला- मुलींचे योग्य वय किती असावे हे जाणून घ्या.
कायद्यानुसार भारतात मुली १८ वर्षांच्या झाल्यानंतर लग्न करु शकतात.मुलांचे कायदेशीररित्या लग्न करण्याचे वय २१ आहे.
तज्ञांनुसार, लग्न करण्यासाठी मुलीचे वय २२ ते २५ दरम्यान असावे. तर मुलांचे वय २८ असावे.
जेव्हा मुलगा आणि मुलगी आर्थिकदृष्ट्या स्थिर असतील. आपण एखाद्याची जबाबदारी घेऊ शकतो, असं वाटत असेल तर त्यावेळी लग्न करावे.
लग्नाचे योग्य वय हे आरोग्याच्या दृष्टीनेदेखील महत्त्वाचे आहे.
जर तुम्ही तिशी ओलांडल्यानंतर लग्न केले तर मुलींना प्रेग्नेंसीमध्ये अडचणी येऊ शकतात.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम गिरीजा प्रभू किती शिकलीये?