Manasvi Choudhary
हिंदू धर्मात लग्न कार्याला विशेष महत्व आहे. लग्न म्हणजे दोन कुटुंब एकत्र येतात. लग्नानंतर अनेक विधी पार पडले जातात.
लग्नानंतर नववधूला नवऱ्याच्या घरी नेण्याची ही परंपरा जुनी आहे जी आता लग्नाची वरात म्हणून ओळखली जाते.
नवविवाहित जोडप्याला कुटुंबी आणि नातेवाईकांच्या साक्षीने मिरवत घेऊन जाण्याचा हा खास सोहळा असतो.
प्राचीन वैदिक काळात लग्नात धार्मिक भावना असायच्या. श्लोकांचे पठण, मंगलमंत्र, शंखध्वनी असायचे.
म्हणून लग्न झाल्यानंतर नववधूला मिरवणुकीतून घेऊन जायचे ज्याला पुढे लग्नाची वरात असे ओळखले जाऊ लागले.
अख्यायिकेनुसार, रामायणात राम आणि सीतेच्या विवाहाचे वर्णन केले आहे. जनकपुरीत विवाह झाल्यानंतर राम सीतेला घेऊन अयोध्यला परतले.
नवविवाहित जोडप्याने एका नवीन आणि एकत्र आयुष्याला सुरुवात केली आहे लग्नानंतरची वरात म्हणजे नववधू आणि वर यांचे घरी स्वागत केले जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.