Manasvi Choudhary
शरीर निरोगी ठेवण्यासाठी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण हे वेळेवर करणे अतिशय महत्वाचे आहे.
आर्युवेदानुसार, जेवणाची योग्य वेळ कोणती हे माहित असणे महत्वाचे आहे
दुपारी १२ ते २.३० दरम्यान जेवा
सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण यादरम्यान ४ तासांचे अंतर हवे.
दररोज नियमित वेळेवर जेवल्याने पचनाच्या समस्या दूर होतात.
दुपारच्या १ ते ३ या वेळेत कधीही जेवू नये.