पाल चावल्यावर काय होतं? उशीर होण्यापूर्वी जाणून घ्याच

Surabhi Jayashree Jagdish

पाल

आतापर्यंत पाल हा कीटक तुम्ही कधीनाकधी तरी पाहिला असेल.

भीती

काही लोकांना या पालीची भीती तर काहींना याची किळस वाटते.

मान्यता

असं मानलं जातं की, पाल ही विषारी असते.

चावा

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, पाल चावल्यानंतर काय होऊ शकतं?

इन्फेक्शन

पाल चावल्यानंतर कोणाचाही मृत्यू होऊ शकत नाही मात्र संबंधित व्यक्तीला इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.

समस्या

यामुळे वेदना, जळजळ, खाज येणं, सूज येणं या समस्या उद्धभवतात.

विषारी पाल

काही जातीच्या पाली विषारी असतात. या पालींना चावा घेतल्यास श्वास घेण्यामध्ये त्रास होऊ शकतो.

छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे?

येथे क्लिक करा