ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरात सुख-शांती नांदण्यासाठी प्रत्येकजण काहीना काही उपाय करत असतात.
पण तुम्हाला माहिती आहे का घराच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ मीठाचे पाणी शिंपडण्याने काय होते.
चला तर जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानूसार यामागचे कारण
वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिठाचे पाणी शिंपडणे शुभ मानले जाते. ज्याने घरातील अनेक समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर साधारण आठवड्यातून एकदाच मिठाचे पाणी शिंपडावे.
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिठाचे पाणी शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूक होण्यास मदत होते.
मिठाचे पाणी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शिंपडल्याने अनेक परजीवी जंतू नष्ट होतात त्यामुळे घरातील सदस्य निरोगी राहण्यास मदत होते.
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिठाचे पाणी शिंपडल्याने घरात सुख,शांती तसेच समृद्धी नांदते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही