तिरंग्यामधील केशरी रंगाचा अर्थ नेमका काय असतो?

Surabhi Jayashree Jagdish

ऑगस्ट

ऑगस्ट महिना सुरू असून येत्या १५ ऑगस्टला भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावणार आहेत.

तिरंग्यातील रंगांचा अर्थ काय

अशा वेळी तुम्हाला माहिती आहे का की तिरंग्यातील रंगांचा अर्थ काय असतो?

तिरंगा

तीन रंगांचा भारताचा राष्ट्रीय ध्वज ‘तिरंगा’ म्हणून ओळखला जातो.

पिंगली वेंकैया

राष्ट्रीय ध्वजाची रचना स्वातंत्र्यसंग्रामातील सेनानी पिंगली वेंकैया यांनी केली होती. हा ध्वज २२ जुलै १९४७ रोजी अधिकृतपणे स्वीकारण्यात आला.

तीन रंग

तिरंग्यात तीन रंग आहेत. सर्वात वर केशरी, मध्ये पांढरा आणि सर्वात खालच्या बाजूस हिरवा.

संदेश

ध्वजातील या तिन्ही रंगांना आपापला वेगळा महत्त्वाचा संदेश आहे.

भगवा

केशरी रंग हा धैर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे.

पांढरा

पांढरा रंग शांतता आणि सत्याचे प्रतीक दर्शवतो.

हिरवा

तिरंग्यातील हिरवा रंग हरिताई आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

येथे क्लिक करा