Saam Tv
मुलांचे योग्य संगोपन आणि शिक्षण केल्यास ते यशस्वी आणि सद्गुणी नागरिक बनतात.
पहिली पाच वर्षे तुमच्या मुलाला प्रिय व्यक्तीसारखे वागवा.
पुढची पाच वर्षे त्यांच्या चुका दाखवा.. कठोर वागा..शिस्त आणि चांगल्या सवयी लावा.
ते सोळा वर्षांचे झाल्यावर त्यांना मित्रासारखे वागवा. जबाबदारीची जाणीव करून द्या.
असे केल्याने तुमची मोठी झालेली मुले तुमचे सर्वात चांगले मित्र बनतील.
लहानपणी लाड, तारुण्यात शिस्त आणि प्रौढत्वात मित्रत्वाचे वर्तन हवे. हा नियम पालकांनी कायम लक्षात ठेवा.