Manasvi Choudhary
अनेक लोकांना सतत काही ना काही गोड पदार्थ खाण्याची इच्छा असते.
सणासुदीच्या दिवसात गोडाधोडाचे पदार्थ बनविणे ही फार पूर्वीपासूनची परंपरा आहे.
अनेकजण गोड पदार्थ खाण्यासाठी निमित्त शोधत असतात. त्यांना मिठाई जास्त आवडते.
मात्र गोड पदार्थाचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
अति गोड खाणे आरोग्यासाठी योग्य नाही.
जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो.
नियमितपणे गोड पदार्थाचे सेवन केल्याने टाईप २ चा मधुमेह होतो.
अति प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या