ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वजन कमी करण्यासाठी अनेकलोक रात्रीच्या वेळी जेवन करणे टाळतात.
पण असं केल्यामुळे शरीराला अनेक आजार होण्याची शक्यता असते.
रात्री जेवन नकेल्यामुळे त्याचा शरीराच्या चयापचयावर देखील परिणाम होतो.
रात्री जेवन खाल्ले नाही तर शरीरामध्ये पोषक त्तवांची कमतरता होते.
रात्रा येग्य आहाराचे सेवन न केल्यास तुमच्या झोपेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
रात्री नियमीत जेवण नाही केल्यास शरीराताल साखरेचे प्रमाण वाढते.
योग्य प्रमाणात जेवण नाही केल्यास शरीरात एनर्जीची कमतरता भासते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़