Wedding Mandap Importance: लग्नात घराबाहेर अंगणात मंडप का बांधतात? यामागचं शास्त्र काय?

Manasvi Choudhary

लग्न

हिंदू धर्मात लग्न सोहळ्याला विशेष महत्व आहे. लग्न हा प्रत्येकासाठी खास क्षण असतो. लग्न जुळण्यापासून ते लग्न होईपर्यंत अनेक विंधी, प्रथा पद्धती पार पाडल्या जातात.

Marriage | saam tv

आनंदाचा सोहळा

लग्नसोहळ्यात दोन कुटुंब एकत्र येतात आणि आनंदाने हा सोहळा साजरा करतात. लग्नासाठी घराबाहेर मंडप बांधण्याची जुनी परंपरा आहे. हिंदू धर्मातील जुन्या परंपरा आजही पाळल्या जातात.

marriage

कारण काय?

मात्र तुम्हाला माहितीये का? लग्नासाठी घराबाहेर मंडप का बांधतात यामागचं नेमकं कारण काय? लग्नासाठी छोटा का असेना पण मंडप बांधला जातो. ही एक जुनी परंपरा आहे.

Wedding Mandap |

मंडप शास्त्र

मंडप हा लग्नाचा केंद्रबिंदू मानला जातो, जिथे पवित्र विधी पार पाडले जातात. हा जोडप्यासाठी एका नव्या घराचे प्रतीक आहे, जे त्यांच्या एकत्र जीवनाची सुरुवात दर्शवते.

Wedding Mandap

पारंपारिक कारण

लग्नाचे पारंपारिक विधी करण्यासाठी पवित्र आणि सुरक्षित जागा म्हणून मंडप बांधतात.

Wedding Mandap

मंडप खांबांना महत्व

लग्नमंडपाच्या खांबांना विशेष महत्व असते. मंडपाचे चार खांब प्रेम, विश्वास, आदर आणि समज यांचे प्रतीक आहेत. घराबाहेर मंडप बांधल्याने लग्नाला भव्य स्वरूप प्राप्त होते व शोभा येते.

Wedding Mandap

अशी झाली सुरूवात

सुरूवातीच्या काळात स्वच्छता व जागेच्या अभावामुळे घरांमध्ये लग्न करणे शक्य नव्हते अशावेळी घराबाहेर मंडप बांधले जात असत.

Wedding Mandap

Next: Sakharpuda Benefits: लग्नाआधी साखरपुडा का करतात? कारण काय ?

येथे क्लिक करा...