Dhanshri Shintre
पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थ घ्या आणि स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळा.
पावसाळ्यात काही खास पदार्थ आहारात घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि आजारांपासून संरक्षण मिळते.
पावसाळ्यात जरी आवडत नसले तरी उकळलेले पाणी प्यावे, त्यामुळे आरोग्य चांगले राहते आणि संसर्ग टाळता येतो.
तुळस ही प्रभावी आयुर्वेदिक वनस्पती असून, तिचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढते.
पावसाळ्यात सूप, हर्बल टी किंवा काढा यांचे सेवन केल्याने शरीर मजबूत राहते आणि आजार टाळता येतात.
पावसाळ्यात आहारात ताज्या हंगामी फळे आणि भाज्या घालल्याने आरोग्य सुधारते आणि प्रतिकारशक्ती वाढते.
आल्यातील अँटीऑक्सिडंट घटक सर्दी आणि खोकल्याचे लक्षण कमी करून शरीराला आराम मिळवून देतात.
बाहेरून आणलेली भाजी वापरण्यापूर्वी गरम पाण्याने धुवा, यामुळे जंतू दूर राहतात आणि आजार होण्याचा धोका कमी होतो.
पाइपरिन हे घटक आयुर्वेदानुसार आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असून, शरीरातील अनेक विकारांवर सकारात्मक प्रभाव टाकतो.