Sajjangad Fort: मन शांत-प्रसन्न करायचंय? साताऱ्याजवळ असलेल्या सज्जनगडाला नक्की भेट द्या

Surabhi Jayashree Jagdish

सज्जनगड

साताऱ्याजवळ असलेला सज्जनगड हा एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वाचा किल्ला आहे.

समर्थ रामदास स्वामी

हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झाला आहे.

परळीचा किल्ला

याला पूर्वी 'परळीचा किल्ला' म्हणून ओळखले जात असे.

महत्त्वाचे ठिकाण

सज्जनगड हे निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी आणि भक्तांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे.

समर्थ रामदास स्वामींची समाधी

गडावरील सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजे समर्थ रामदास स्वामींची समाधी. हे एक पवित्र तीर्थक्षेत्र बनले आहे.

दासबोध

समर्थांनी 'दासबोध' हा महान ग्रंथ याच गडावर लिहिला.

निसर्गसौंदर्य

गडावरून उरमोडी धरणाचे आणि आजूबाजूच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांचे विहंगम दृश्य दिसते.

शांत आणि आध्यात्मिक वातावरण

गडावर भजन, प्रार्थना आणि धार्मिक गीते सतत ऐकायला मिळतात, ज्यामुळे मनाला शांती मिळते.

Oldest fort in India: भारतातील सर्वात जुना किल्ला कोणता आहे?

येथे क्लिक करा