Most Dangerous Fort In Maharashtra : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले महाराष्ट्रातील भयावह किल्ले, निसर्गाचं सौंदर्य पाहून ट्रेकर्सप्रेमींना पडते भुरळ!

कोमल दामुद्रे

हरिहर किल्ला

हरिहर किल्ल्याला हर्षगड किल्ला म्हणून ओळखले जाते. हा किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वसलेला आहे.

​Harihar Fort Trek | yandex

कलावंतीण दुर्ग

पनवेल जवळील ट्रेकिंगसाठी लोकप्रिय ठिकाण कलावंतीण दुर्ग. हा किल्ला सर्वात धोकादायक मानला जातो.

Kalavantin Durg Trek | yandex

कळसूबाई ट्रेक

अहमदनगर जिल्ह्यात वसलेला महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर चढाईसाठी अतिशय कठीण आहे.

Kalusbai Fort Trek | yandex

प्रतापगड किल्ला

सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ला म्हणून प्रतापगड किल्ल्याला ओळखले जाते. हिरवीगार वनराई आणि चढाईसाठी थोडा कठीण मानला जातो.

Pratapgad Fort Trek | yandex

दातेगड किल्ला

रायगड जिल्ह्याजवळ वसलेला ट्रेकिंग पॉइंट. हा किल्ला लँडस्केपच्या सुंदर दृश्यासाठी आणि प्रसन्न वातावरणांसाठी ओळखला जातो.

​Dategad Fort Trek | yandex

भैरवगड

भैरवगड किल्ला हा धोडप किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला सातारा जिल्ह्यातील प्राचीन डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्यावरुन सह्याद्री पर्वतरांगांची चित्तथरारक दृश्ये दिसतात.

Bhairavgad Fort Trek | yadnex

साल्हेर किल्ला

महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळील साल्हेर किल्ला हा ऐतिहासिक किल्ला म्हणून ओळखला जातो. हा भूभाग आणि खडकाळ उतार असलेला चढाईसाठी अवघड किल्ला आहे.

Salher Fort Trek | yandex

Next : मुलांच्या टिफिनला बनवा टेस्टी! हे हेल्दी पर्याय ठरतील बेस्ट

Tiffin Idea | Saam Tv
येथे क्लिक करा