Shreya Maskar
वटपौर्णिमेला महिला छान साडी नेसून साज श्रृंगार करतात. सणाला कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले जाते, जाणून घेऊयात.
केशरी रंग शौर्य, पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे.
लाल रंग देवी लक्ष्मी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे.
हिरवा रंग निसर्ग, बुध ग्रह आणि यशचे प्रतीक आहे.
गुलाबी रंग प्रेमाचे आणि आनंदाचे प्रतीक आहे.
पिवळा रंग गुरु ग्रह, अहिंसा, प्रेम, आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते.
वटपौर्णिमेच्या दिवशी लग्न झालेल्या महिलांनी हिरव्या, लाल, गुलाबी, केशरी आणि पिवळ्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.