Manasvi Choudhary
अनेकदा सांयकाळ होताच घरातील मोठी माणसे आपले काही कामे करण्यास नकार देतात
पण असं का होते हा प्रश्न तुम्हांला देखील आला असेल तर आजच माहित करू
वास्तुशास्त्रानुसार, सायंकाळच्या वेळी घरात लक्ष्मी येत असते.
यामुळेच सायंकाळ झाल्यावर काही कामे करण्यास अशुभ मानले जाते.
सायकांळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस झाडू मारणे व फरशी पुसणे अशुभ मानले जाते
सुर्यास्तानंतर तुळशीला हात लावू नये
संध्याकाळ झाल्यानंतर लक्ष्मी येण्याच्या वेळेस दरवाजा लावू नये