Manasvi Choudhary
जेवल्यानंतर ताटातच हात धुण्याची सवय प्रत्येकाला असते.
मात्र जेवणाच्या ताटात हात धुणे अशुभ मानलं जातं.
जेवणाच्या ताटात हात धुतल्याने अन्नपूर्णा देवी नाराज होते असं मानलं जातं.
जेवणाच्या ताटात हात धुतल्याने जीवनात नकारात्मक ऊर्जा येते.
तुम्ही कुठे बसून जेवता हे देखील तितकंच महत्वाचं आहे. कधीही पलंगावर बसून जेवू नये.
वास्तुशास्त्रानुसार, आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी जेवायला बसू नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.