ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुळशीला हिंदू धर्मात सर्वात पवित्र स्थान आहे.
धार्मिक शास्त्रांमध्येही तुळशीला इतर वनस्पतींपेक्षा अधिक शुभ आणि औषधी मानले जाते.
भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे.
तुळशीला रोज सकाळी स्नान केल्यानंतरच पाणी घालणे महत्त्वाचे समजले जाते.
एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये,असे धार्मिक श्रद्धा आहे.
धार्मिक शास्त्रानुसार, तुळशीला पाणी घालण्याची योग्य वेळ सुर्योदयाची असते.
सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी दिल्याने विशेष लाभ होतो आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.