Manasvi Choudhary
हिंदू धर्मात पूजा करण्याला विशेष महत्व आहे.
वास्तुशास्त्रानुसार तांदळाचा उपाय केल्यास आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल.
सतत पैशांची चणचण भासत असेल तर एका भांड्यात तांदूळ आणि अन्नपर्णा देवी ठेवा.
कुंकूसोबत तांदूळ अर्पण केल्यास तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.
आर्थिक समस्या दूर करण्यासाठी शिवलिंगासमोर तांदूळ अर्पण करून ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करा.
तांदूळ दान केल्याने देखील आर्थिक संकटातून बाहेर येता येते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.