Manasvi Choudhary
आजही गावा ठिकाणी व शहरात अंगणात रांगोळी काढली जाते.
हिंदू धर्मात सणउत्सव, लग्न आणि शुभ कार्यात घरासमोर रांगोळी काढण्याची फार जुनी परंपरा आहे.
रोज सकाळी घराच्या दारासमोर रांगोळी काढण्याचे सकारात्मक फायदे आहेत.
घरात शांततेचं आणि समाधानाच वातावरण राहत रांगोळी ही खूप शुभ मानली जाते.
दारापुढे रांगोळी काढली की घरात येणारे ऊर्जेचे दूत घरात समाधान आणि शांतता घेऊन येते.
दारात रांगोळी काढल्याने बाहेरची व्यक्ती जी घरात येणार आहे तिच्या मनातले वाईट विचार बाहेरचं राहतात आणि ती चांगल्या मनाने घरात येते.
लक्ष्मी देवीला घाण कचरा अजिबात आवडत नाही; जे घर स्वच्छ असते तिथे लक्ष्मी देवी नेहमी वास करते यामुळे दारापुढे रांगोळी काढावी
तुम्ही कितीही थकून घरी आल्यावरती दारात रंगबेरंगी रांगोळी बघून मन प्रसन्न होते